नमस्कार सर
माझे वडील 14 वर्ष्या चे असताना त्याचे वडील मृत्यू पावले आता माज्या वडिलांचे वय 56 आहे. आजोबा मृत्यू पावल्या नंतर त्यांच्या चुलत्याने ( माज्या वडिलच्या काका ने ) बे कायद्याने जमिनी वर वारस नाव लावले. वडलांची आई(आजी )जिवंत असताना मृत्यू पावली असे नोद करून घेतली. आणि वारस म्हणून फक्त माझे वडील आणि आजोबा चे भाऊ यांचे नाव नोद करून घेतले. माज्या वडिलची 14 वर्ष्याचे असताना सही करून जमीन विकल्या. माझ्या वडिलांना 2 बहिणी होत्या एक लहान पणी मुर्त्यू पावली. आणि दुसरी गेले 35 वर्ष घर सोडून गेली आहे तिझा आजून कुठे पत्ता नाही आहे. आणि जुन्या नोद नुसार दुसऱ्या जमिनी वर नाव नोद करयचं आहे तर तलाठी व पोलीस पाटील हे बोलत आहे त्या बहिणी च मृत्यू पत्र आना पण त्या वक्ती ची ग्रामपंचायत मध्ये नोद नाही आहे तर काय केल पाहिजे